scylla 0.8.0 → 0.8.29
Sign up to get free protection for your applications and to get access to all the features.
- data/Gemfile +4 -0
- data/Gemfile.lock +9 -1
- data/lib/scylla/generator.rb +46 -13
- data/lib/scylla/lms/afrikaans.lm +400 -400
- data/lib/scylla/lms/arabic.lm +400 -400
- data/lib/scylla/lms/bulgarian.lm +400 -400
- data/lib/scylla/lms/catalan.lm +399 -399
- data/lib/scylla/lms/chinese.lm +400 -400
- data/lib/scylla/lms/czech.lm +400 -0
- data/lib/scylla/lms/danish.lm +396 -396
- data/lib/scylla/lms/dutch.lm +400 -0
- data/lib/scylla/lms/english.lm +400 -400
- data/lib/scylla/lms/finnish.lm +400 -400
- data/lib/scylla/lms/french.lm +398 -398
- data/lib/scylla/lms/german.lm +400 -400
- data/lib/scylla/lms/greek.lm +400 -400
- data/lib/scylla/lms/hebrew.lm +399 -399
- data/lib/scylla/lms/hindi.lm +400 -400
- data/lib/scylla/lms/icelandic.lm +399 -399
- data/lib/scylla/lms/indonesian.lm +400 -400
- data/lib/scylla/lms/italian.lm +400 -400
- data/lib/scylla/lms/japanese.lm +399 -399
- data/lib/scylla/lms/kannada.lm +400 -0
- data/lib/scylla/lms/korean.lm +400 -400
- data/lib/scylla/lms/marathi.lm +400 -0
- data/lib/scylla/lms/norwegian.lm +400 -400
- data/lib/scylla/lms/persian.lm +400 -0
- data/lib/scylla/lms/polish.lm +400 -400
- data/lib/scylla/lms/portuguese.lm +400 -400
- data/lib/scylla/lms/romanian.lm +400 -400
- data/lib/scylla/lms/russian.lm +400 -400
- data/lib/scylla/lms/slovak.lm +400 -400
- data/lib/scylla/lms/slovenian.lm +387 -387
- data/lib/scylla/lms/spanish.lm +400 -400
- data/lib/scylla/lms/swedish.lm +399 -399
- data/lib/scylla/lms/tagalog.lm +400 -400
- data/lib/scylla/lms/thai.lm +400 -400
- data/lib/scylla/lms/turkish.lm +400 -400
- data/lib/scylla/lms/vietnamese.lm +400 -400
- data/lib/scylla/lms/welsh.lm +398 -398
- data/lib/scylla/resources.rb +43 -33
- data/lib/scylla/string.rb +2 -2
- data/lib/scylla.rb +0 -4
- data/pkg/scylla-0.5.0.gem +0 -0
- data/scylla.gemspec +1 -1
- data/source_texts/afrikaans.txt +330 -81
- data/source_texts/arabic.txt +590 -448
- data/source_texts/bulgarian.txt +588 -821
- data/source_texts/catalan.txt +435 -413
- data/source_texts/chinese.txt +526 -100
- data/source_texts/czech.txt +237 -0
- data/source_texts/danish.txt +233 -184
- data/source_texts/dutch.txt +503 -0
- data/source_texts/english.txt +673 -70
- data/source_texts/finnish.txt +939 -71
- data/source_texts/french.txt +879 -465
- data/source_texts/german.txt +1236 -137
- data/source_texts/greek.txt +488 -139
- data/source_texts/hebrew.txt +539 -100
- data/source_texts/hindi.txt +254 -100
- data/source_texts/icelandic.txt +301 -90
- data/source_texts/indonesian.txt +509 -93
- data/source_texts/italian.txt +1066 -120
- data/source_texts/japanese.txt +1217 -450
- data/source_texts/kannada.txt +340 -0
- data/source_texts/korean.txt +343 -219
- data/source_texts/marathi.txt +237 -0
- data/source_texts/norwegian.txt +555 -190
- data/source_texts/persian.txt +886 -0
- data/source_texts/polish.txt +1013 -90
- data/source_texts/portuguese.txt +690 -88
- data/source_texts/romanian.txt +436 -103
- data/source_texts/russian.txt +1029 -100
- data/source_texts/slovak.txt +575 -102
- data/source_texts/slovenian.txt +353 -99
- data/source_texts/spanish.txt +858 -675
- data/source_texts/swedish.txt +558 -488
- data/source_texts/tagalog.txt +391 -100
- data/source_texts/thai.txt +286 -60
- data/source_texts/turkish.txt +635 -87
- data/source_texts/vietnamese.txt +300 -92
- data/source_texts/welsh.txt +288 -104
- data/test/fixtures/lms/danish.lm +314 -314
- data/test/fixtures/lms/english.lm +301 -301
- data/test/fixtures/lms/french.lm +326 -326
- data/test/fixtures/lms/german.lm +331 -331
- data/test/fixtures/lms/hindi.lm +191 -191
- data/test/fixtures/lms/italian.lm +299 -299
- data/test/fixtures/lms/japanese.lm +103 -103
- data/test/fixtures/lms/norwegian.lm +309 -309
- data/test/fixtures/lms/spanish.lm +331 -331
- data/test/generator_test.rb +2 -2
- metadata +14 -3
@@ -0,0 +1,237 @@
|
|
1
|
+
|
2
|
+
|
3
|
+
|
4
|
+
|
5
|
+
'''महाराष्ट्र''' क्षेत्रफळाच्या दृष्टीने तिसरे व लोकसंख्येच्या बाबतीत दुसरे मोठे राज्य आहे. महाराष्ट्र हे भारतातील सर्वांत विकसित राज्य आहे. भारताच्या पश्चिम-मध्य भागात असलेल्या महाराष्ट्र राज्याची सीमा , , , , , आणि या जोडलेली आहे. राज्याच्या पश्चिमेला किनारपट्टी आहे. , देशातील सर्वांत मोठे शहर, हे महाराष्ट्राच्या राजधानीचे शहर आहे. तर शहर महाराष्ट्राची उपराजधानी आहे. आर्थिक व शैक्षणिक दृष्ट्या महाराष्ट्र भारताचे अग्रणी राज्य आहे.
|
6
|
+
|
7
|
+
== नावाचा उगम ==
|
8
|
+
महाराष्ट्राला "राष्ट्र" या नावाने संबोधले गेले आहे. काळात "राष्ट्रिक" आणि नंतर "महा राष्ट्र" या नावाने ओळखले जाउ लागले असे व इतर प्रवाशांच्या नोंदींवरून दिसून येते. हे नाव भाषेतील "महाराष्ट्री" या शब्दावरून पडले असण्याची शक्यता आहे. काही जण महाराष्ट्र या शब्दाचा अर्थ ''महार'' व ''रट्टा'' यांच्याशी लावतात परंतु काहींच्या मते हे नाव ''महाकांतार'' (महान वने- दंडकारण्य) या शब्दाचा अपभ्रंश आहे.
|
9
|
+
|
10
|
+
== इतिहास ==
|
11
|
+
''या विषयाचा विस्तृत लेख पहा -'' ''''''
|
12
|
+
|
13
|
+
|
14
|
+
|
15
|
+
महाराष्ट्रातील विविध स्थळांचा - नदी,पर्वत,स्थळ इ.- इत्यादी प्राचीन ग्रंथामध्ये उल्लेख आढळतो. व्यवस्थित माहितीची उपलब्ध ऐतिहासिक साधने इ.स.पूर्व तिसर्या शतकापासून महाराष्ट्राची माहिती देतात.
|
16
|
+
|
17
|
+
महाराष्ट्राच्या प्रत्येक विभागाचा राजकीय कालखंडानुसार इतिहास वेगळा असला तरी सांस्कृतिक व सामाजिक इतिहास बराचसा समान आहे. जनपद, मगध, मौर्य, सातवाहन, वाकाटक, चालुक्य, , देवगिरीचे , , , , , , , , , इत्यादी राज्यकर्त्यांनी महाराष्ट्राचे विविध भाग वेगवेगळ्या कालखंडात व्यापले होते.
|
18
|
+
|
19
|
+
=== मध्ययुगीन इतिहास व इस्लामी राज्य ===
|
20
|
+
महाराष्ट्राचा इतिहास महाराष्ट्री भाषेच्या वापराच्या संदर्भात ३र्या शतकापासून नोंदवला गेला आहे. त्या आधीच्या कालखंडाबद्दल विशेष माहिती उपलब्ध नाही. महाराष्ट्र त्या काळात 'दंडकारण्य' म्हणून ओळखले जात असे. , , वाकाटक, यांचे राज्य महाराष्ट्रावर वेगवेगळ्या मध्ययुगीन कालखंडात होते,परंतु राजा आणि देवगीरीचे यादव यांच्या कालखंडात भाषा-संस्कृतीचा विकास झाला. साम्राज्याच्या विघटनानंतर यांनी इ.स.पू २३०- २२५ पर्यंत महाराष्ट्रावर राज्य केले. सातवाहनांच्या राज्यात मोठ्या प्रमाणात सांस्कृतिक सुधारणा झाली. महाराष्ट्री प्राकृत भाषा, (जी नंतर आधुनिक भाषेत रुपांतरीत झाली) सातवाहनांची राजभाषा होती. मध्ये महाराष्ट्राचा राज्यकर्ता गौतमीपुत्र सातकर्णी किंवा शातकारणी (शालिवाहन) हा होता. त्याने सुरू केलेला शालिवाहन शक आजही रूढ आहे.
|
21
|
+
|
22
|
+
त्यानंतर देवगिरीच्या यादवांनी महाराष्ट्रावर राज्य प्रस्थापित केले. १३व्या शतकात महाराष्ट्र प्रथमच इस्लामी सत्तेखाली आला जेव्हा चे अलाउद्दीन खिलजी व नंतर मुहम्मद बिन तुघलक यांनी दख्खनचे काही भाग काबीज केले. मध्ये तुघलकांच्या पडावानंतर च्या बहामनी सुलतानांनी सुमारे १५० वर्षे राज्य केले.
|
23
|
+
|
24
|
+
=== मराठा व पेशवे ===
|
25
|
+
|
26
|
+
१७व्या शतकाच्या सुरुवातीस (पश्चिम महाराष्ट्रातील) मराठा-साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. महाराजांनी '''''' स्थापन केले. छत्रपती राजे भोसले यांच्या नेतृत्त्वाखाली मराठ्यांनी आपले स्वतंत्र राष्ट्र निर्माण करणे सुरू केले. मधील राज्याभिषेकानंतर शिवाजी महाराजांच्या राज्याची 'अधिकृत' सुरुवात झाली.
|
27
|
+
|
28
|
+
शिवाजीराजांचे पुत्र राजे भोसल्यांना यांनी पकडले व त्यांची हत्या घडवून आणली. पुढील चार दशकात मराठा साम्राज्य पेशव्यांच्या हातात पडले. भोसले हे केवळ नाममात्र राज्यकर्ते राहिले. मोगलांना हरवून पेशवे भारताचे नवे राज्यकर्ते म्हणून उदयास आले. व त्यांचे पुत्र यांनी मराठा राज्य वाढवले व सध्याच्या भारताच्याही सीमेपार आपली वर्चस्व प्रस्थापित केले.
|
29
|
+
|
30
|
+
साली अफगाण सेनानी ने पेशव्यांचा व पर्यायाने मराठी साम्राज्याचा मोठा पराभव केला. या पराभवानंतर मराठा साम्राज्याची एकसंधता नष्ट झाली व महराष्ट्रातील सत्ता पेशव्यांकडे राहिली असली तरी महाराष्ट्राबाहेरचे साम्राज्य अनेक सरदारांनी आपापल्यात वाटून घेतली.
|
31
|
+
|
32
|
+
=== ब्रिटिश राज्य व स्वातंत्र्योत्तर काळ ===
|
33
|
+
ने भारतात बस्तान घातले असताना मराठे व ब्रिटिश यांच्यात - च्या दरम्यान तीन युद्धे झाली. इ.स.१८१९ मध्ये ब्रिटिशांनी पेशव्यांना पदच्युत करून मराठ्यांचे राज्य काबीज केले.
|
34
|
+
|
35
|
+
महाराष्ट्र ब्रिटिशांच्या एक भाग होता. बॉम्बे राज्यात ते उत्तर दख्खन भाग समाविष्ट होते. अनेक राज्यकर्ते ब्रिटिशांचे वर्चस्व मानून आपापले राज्य सांभाळीत होते. अंमालाखाली राहिला. ब्रिटिशांनी सामाजिक सुधारणा तसेच अनेक नागरी सोयी-सुविधा आणल्या. परंतु त्यांच्या भेदभावी-निर्णयांमुळे व पारतंत्र्याच्या जाणिवेमुळे भारतीयांमध्ये असंतोष निर्माण झाला. विसाव्या शतकाच्या सुरुवातीस यांनी ब्रिटिशांविरुद्ध लढा उभारला जो पुढे यांनी चालवला. हे भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे एक महत्त्वाचे केंद्र होते.
|
36
|
+
|
37
|
+
=== महाराष्ट्र राज्याची निर्मिती ===
|
38
|
+
|
39
|
+
|
40
|
+
''या विषयावरील विस्तृत लेख पहा -'' ''''''
|
41
|
+
|
42
|
+
, रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर प्रांत व राज्यांची पुनर्रचना करण्याचे हाती घेतले गेले. साधारणतः भाषेप्रमाणे प्रांत निर्मिले जात होते. परंतु मुंबईसह महाराष्ट्र राज्य निर्मितीस नकार दिला. केंद्राच्या या पवित्र्याच्या विरोधात महाराष्ट्रातील जनतेने प्रखर आंदोलन केले. यात १०५ व्यक्तींनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले.केंद्र सरकार मुंबई महाराष्ट्रात समाविष्ट करण्याच्या विरोधात होते. आचार्य अत्रे, शाहीर साबळे, सेनापती बापट, डांगे इत्यादी प्रभृतींनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीला बळ दिले. आचार्य अत्र्यांनी ''मराठा'' या पत्रात आपली आग्रही भूमिका मांडली.
|
43
|
+
|
44
|
+
अखेर , ला महाराष्ट्राचे सध्याचे प्रमुख भौगोलिक विभाग , , , , , एकत्र करून सध्याच्या भाषिक महाराष्ट्राची रचना करण्यात आली. १९६० च्या दशकातील महाराष्ट्राच्या विविध भौगोलिक भागांस एकत्र आणले.परंतु आणि आसपासचा परिसर व गुजरातेतील डांगी बोली बोलणारा प्रदेश महाराष्ट्रात समाविष्ट केला गेला नाही. बेळगांवासह ८६५ गावे महाराष्ट्रात सामील करण्यासाठी आजही सुरू आहेत.
|
45
|
+
|
46
|
+
== भौगोलिक स्थान ==
|
47
|
+
|
48
|
+
|
49
|
+
|
50
|
+
महाराष्ट्र राज्य हे साधारण पश्चिम-मध्य दिशेला स्थित आहे. महाराष्ट्राची जमीन प्राकृतिकदृष्ट्या एकसारखी (homogeneous) आहे व खूप मोठे क्षेत्र (महाराष्ट्र देश) पठारी आहे. डेक्कन वा असे या पठारांना संबोधले जाते. दख्खनचा पठारी प्रदेश विविध नद्यांनी व्यापलेला आहे. महाराष्ट्राच्या पश्चिमेस व समांतर अशा पर्वतरांगा (किंवा पश्चिम घाट) आहेत ज्यांची उंची सुमारे २१३४ मी. (अंदाजे ७,००० फूट) आहे.
|
51
|
+
या पर्वतरांगांमधून , आणि सह इतरही अनेक नद्या उगम पावतात. अरबी समुद्राच्या व सह्याद्री पर्वतरांगाच्या मध्ये असलेल्या भागास म्हणतात. कोकण भागाची रुंदी ५०-८० कि.मी आहे. राज्याच्या उत्तरेस तर पूर्वेस भामरागड-चिरोळी-गायखुरी पर्वतरांगा आहेत. राज्यात पाऊस पडतो. महाराष्ट्रातील काळी मृदा लागवडीसाठी उपयुक्त आहे.
|
52
|
+
|
53
|
+
== प्रशासन ==
|
54
|
+
|
55
|
+
इतर राज्यांप्रमाणेच, राज्याचा प्रमुख व्यक्ती असते. च्या सल्ल्याने राज्यपालांची नेमणूक करतात. राज्यपाल हे पद केवळ नाममात्र असते. राज्याचे शासन , चालवतात. या व्यक्तीकडे शासनाचे सर्वाधिक अधिकार असतात.महाराष्ट्र विधानसभा व मंत्रालय राजधानी येथे आहे. मंत्रालयात राज्य सरकारची प्रशासकीय कार्यालये आहेत. याच शहरात आहे. राज्य सरकारचे पावसाळी अधिवेशन मुंबई येथे तर हिवाळी अधिवेशन (महाराष्ट्राची उपराजधानी) येथे होते.
|
56
|
+
|
57
|
+
महाराष्ट्रात दोन विधान-सदने (bicamel) आहेत. लोकांनी प्रत्यक्षपणे निवडून दिलेले प्रतिनिधी असतात तर विधान परिषदेत अप्रत्यक्षरीत्या नियुक्त प्रतिनिधी असतात. महाराष्ट्राचे संसदेत ६७ प्रतिनिधी असतात, पैकी राज्यसभेत १९ प्रतिनिधी तर लोकसभेत ४८ प्रतिनिधी असतात.
|
58
|
+
|
59
|
+
भारताच्या स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्रातील राज्य मुख्यत: पक्षाकडे आहे. , वसंतदादा पाटील, या काही महत्त्वाच्या कॉंग्रेस नेत्यांनी भूषविलेले आहे. १९९५ साली - युती सत्तेवर आली. कॉँग्रेस पक्षातील फुटीनंतर शरद पवारांनी हा नवा पक्ष स्थापन केला. सध्या ()महाराष्ट्रात कॉँग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस युतीची सत्ता असून हे मुख्यमंत्री तर हे उप-मुख्यमंत्री आहेत.
|
60
|
+
|
61
|
+
== विभाग ==
|
62
|
+
|
63
|
+
''या विषयाचा विस्तृत लेख'' ''''''
|
64
|
+
|
65
|
+
महाराष्ट्र राज्य ३५ जिल्ह्यांत विभागले गेले आहे. या जिल्ह्यांचे ६ समूह अथवा महसुली विभाग आहेत- , , , , व . हे महाराष्ट्र शासनाचे अधिकृत राजस्व विभाग आहेत.
|
66
|
+
|
67
|
+
भौगोलिक, ऐतिहासिक व राजकीय-मतांनुसार महाराष्ट्रात पाच मुख्य विभाग आहेत: देश किंवा पश्चिम महाराष्ट्र विभाग (पुणे विभाग), उत्तर महाराष्ट्र विभाग (नाशिक विभाग), मराठवाडा (औरंगाबाद विभाग), विदर्भ किंवा बेरार (नागपूर आणि अमरावती विभाग) , आणि (कोकण विभाग).
|
68
|
+
|
69
|
+
'''हेसुद्धा पहा'''
|
70
|
+
|
71
|
+
|
72
|
+
== अर्थव्यवस्था ==
|
73
|
+
|
74
|
+
राज्याचे वार्षिक उत्पन्न पुढील तक्त्यात दिले आहे. स्रोत (आकडे- कोटी रु.)
|
75
|
+
|
76
|
+
|
77
|
+
सन १९७० नंतरच्या दशकातील योग्य आर्थिक धोरणांमुळे महाराष्ट्र राज्य भारतातील अग्रगण्य औद्योगिक राज्य बनले.आर्थिक क्षेत्रात पहिला क्रमांक मिळविण्याच्या प्रयत्न करणाऱ्या आणि प्रगतिशील, पुरोगामी अशा राज्यांपैकी ते एक आहे. परंतु महाराष्ट्रात विकास सारख्या प्रमाणात होऊ शकला नाही. मुंबईसह पश्चिम महाराष्ट्राचा विकास झाला पण , व कोकण हे भाग मागास राहिले. महाराष्ट्रातील राजकारणात व नोकरशाहीतही पश्चिम महाराष्ट्राचा अधिक प्रभाव आहे.
|
78
|
+
|
79
|
+
राज्याचे सालचे वार्षिक उत्पन्न (gross state domestic product) १०६ अब्ज इतके आहे. महाराष्ट्र भारतातील दुसरे सर्वांत जास्त शहरीकरण झालेले राज्य आहे.
|
80
|
+
|
81
|
+
एकूण राष्ट्रीय औद्योगिक उत्पन्नापैकी १३% महाराष्ट्राचे योगदान आहे. ६४.१४% लोक कृषी व संबंधित उद्योगात रोजगार मिळवतात. एकूण वार्षिक उत्पन्नापैकी (GSDP) ४६% हिस्सा हा कृषी व संबंधित उद्योगातून मिळतो.
|
82
|
+
|
83
|
+
* महाराष्ट्रातील प्रमुख उद्योगधंदे - रासायनिक आणि संबंधित उत्पादने, विद्युत आणि साधी यंत्रे, कापड, पेट्रोलीयम आणि तत्सम उद्योग हे आहेत.
|
84
|
+
|
85
|
+
* इतर महत्त्वाचे उद्योगधंदे - धातू उत्पादने, वाईन द्राक्षापासून तयार केले जाणारे मद्य), दागिने, औषधे, अभियांत्रिकी सामान, यांत्रिक सामान, पोलाद व लोह उद्योग, प्लास्टिक वायर्स.
|
86
|
+
|
87
|
+
* महत्त्वाची पिके- , द्राक्षे, केळी, संत्री, , तांदूळ, , बाजरी आणि कडधान्ये.
|
88
|
+
|
89
|
+
* महत्त्वाची नगदी पिके (cash crops)- शेंगदाणे, , , हळकुंड व तंबाखू.
|
90
|
+
|
91
|
+
सिंचीत जमीन ३३,५०० कि.मी२ इतकी आहे.
|
92
|
+
|
93
|
+
, महाराष्ट्राची राजधानी, भारताची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते. जवळजवळ सर्व प्रमुख बँका, आर्थिक संस्था, विमा संस्था व गुंतवणूक संस्थांची मुख्य कार्यालये येथे आहेत. भारतातील चित्रपट आणि दूरचित्रवाणी कार्यक्रमांचे पहिल्या क्रमांकाचे निर्मिती केंद्र मुंबई आहे. (भारतातील सर्वांत मोठा व आशियातील सर्वांत जुना) ही महत्त्वाची संस्था मुंबईत आहे. महाराष्ट्र सरकारने सॉफ्टवेर पार्क्स पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर, आणि औरंगाबाद येथे स्थापन केली आहेत.
|
94
|
+
|
95
|
+
निर्मित व अणुनिर्मित वीज या क्षेत्रात महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक आहे. जट्रोफा लागवडीसाठी महाराष्ट्राने नवा प्रयोग सुरू केला आहे. ४१% पेक्षा जास्त ''S&P CNX 500'' कंपन्यांची महाराष्ट्रात कार्यालये आहेत.
|
96
|
+
|
97
|
+
== लोकजीवन ==
|
98
|
+
महाराष्ट्राच्या रहिवाशांना ''महाराष्ट्रीय'' अथवा ''मराठी माणूस'' असे संबोधतात. २००१च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या ९,६७,५२,२४७ आहे. महाराष्ट्र लोकसंख्येनुसार भारतातील दुसर्या क्रमांकाचे राज्य आहे. बोलणार्यांची संख्या ६२,४८१,६८१ आहे. महाराष्ट्र राज्यापेक्षा जास्त लोकसंख्या असणारे केवळ ११ देश आहेत. लोकसंख्येची घनता ३२२.५/१ कि.मी.२ इतकी आहे. लोकसंख्येपैकी ५.०३ कोटी पुरुष व ४.६४ कोटी स्त्रिया आहेत. महाराष्ट्रातील शहरी लोकसंख्येची टक्केवारी ४२.४% आहे. लिंग-गुणोत्तर (sex-ratio) १,००० पुरुषांमागे ९२२ महिला इतका आहे. ७७.२७% (पु-८६.२%, स्त्रि-६७.५%) लोकसंख्या साक्षर आहे. साक्षरता-वाढीचा दर १९९१-२००१ला २२.५७% होता.
|
99
|
+
|
100
|
+
ही महाराष्ट्राची अधिकृत भाषा आहे. त्याचबरोबर व शहरी भागात बोलली जाते. उत्तर-पश्चिम महाराष्ट्रात तर दक्षिण कोकणात या मराठीच्या बोलीभाषा बोलल्या जातात. दख्खनच्या देश भागात 'देशी' व विदर्भात 'व-हाडी' या बोलीभाषा अस्तित्वात आहेत.
|
101
|
+
|
102
|
+
राज्यात ८०.२% , १०.६% , ६% , १.३% व १% धर्मीय जनता आहे. काही प्रमाणार व धर्मीय देखील आहेत.
|
103
|
+
|
104
|
+
== संस्कृती ==
|
105
|
+
|
106
|
+
महाराष्ट्रातील काही मंदीरे अनेक शतकांपासूनची आहेत. मंदीरांच्या शिल्पशैलीत उत्तर व दक्षिण भारताचा मिलाप आढळतो. मंदीरांवर हिंदू, बौद्ध व जैन संस्कृतींचा ठसा आहे. औरंगाबाद जवळील अजिंठा व वेरुळची लेणी जगप्रसिद्ध आहेत. मोगल शिल्पशैलीची झलक औरंगाबाद येथीलच येथे पहायला मिळते. महाराष्ट्रात अनेक दुर्ग व किल्ले आहेत. , व ही काही उदाहरणे.
|
107
|
+
|
108
|
+
महाराष्ट्राचे लोकसंगीत समृद्ध आहे. , , आणि हे प्रकार विशेष लोकप्रिय आहेत. मराठी साहित्य भारतातील अग्रगण्य असे असून (भावार्थदीपिका अर्थात ''चे रचयिते), , , हे काही प्रमुख लेखक व कवी आहेत. प्रत्येक वर्षी अनेक मराठी पुस्तके प्रकाशित होत असतात. मराठी नाटक, चित्रपट व दूरचित्रवाणीचे केंद्र येथे आहे आणि बहुतेक कलाकार सर्व माध्यमातून कामे करतात. मराठी चित्रपटसृष्टीतील काही प्रसिद्ध व्यक्ति - पु.ल.देशपांडे, , , , आणि . मराठी नाटकांचा जुना काळ हा कोल्हटकर, खाडिलकर, देवल, गडकरी व किर्लोस्कर आदी लेखकांनी गाजवला. तो काळ संगीतनाटके आणि होता. याच काळात , , भाऊराव कोल्हटकर व या गायक-कलावंतानी रंगभूमीची सेवा केली.
|
109
|
+
|
110
|
+
मराठी दूरचित्रवाणी वाहिन्या पुढीलप्रमाणे - , , , , , , आणि . मागील काही वर्षांपासून मराठी वाहिन्यांनी लोकप्रियता मिळवली असून बहुतेक वाहिन्या २४ तास सुरू असतात. परदेशस्थ मराठी माणसेदेखील यांचा आस्वाद घेतात.
|
111
|
+
|
112
|
+
महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती भागानुसार बदलते. कोकणात व मासे लोकप्रिय आहेत तर पूर्व महाराष्ट्रात गहू, ज्वारी आणि बाजरी जास्त खाल्ली जाते. सर्व प्रकारच्या डाळी, , , टॉमेटो, मिरची, लसूण व आले हे पदार्थ मराठी जेवणात सर्रास वापरले जातात. सामिष अन्न अनेक जणांना आवडते.
|
113
|
+
|
114
|
+
मराठी स्त्रियांचा पारंपारिक वेष तर पुरुषांचा धोतर/पायजमा आणि सदरा असा आहे. परंतु शहरी भागात आधुनिक पेहराव केले जातात.
|
115
|
+
|
116
|
+
भारतातील इतर प्रांतांप्रमाणेच हा खेळ येथेही लोकप्रिय आहे. कबड्डी सुद्धा खेळली जाते. लहान मुलांत विटी-दांडू, हे खेळ लोकप्रिय आहेत.
|
117
|
+
|
118
|
+
, , व हे महाराष्ट्राचे मुख्य उत्सव आहेत. यांपैकी गणेशोत्सव सर्वांत मोठा व लोकप्रिय सण आहे जो आता देशभर साजरा केला जातो. दहा दिवस साजरा होणारा हा सण बुद्धी व विद्येचे दैवत असणार्या चा आहे. त्याचबरोबर , , , इ. सण देखील साजरे केले जातात.
|
119
|
+
|
120
|
+
स्वातंत्र्यपूर्व काळात सामाजिक सुधारनांची व चळवळ व स्त्री शिक्षणाची चळवळ महाराष्ट्रातुनच सुरु झाली. तत्कालीन समाजसुधारकांचे अग्रणी महात्मा ज्योतीबा फुले हे होते.
|
121
|
+
|
122
|
+
|
123
|
+
== हवामान ==
|
124
|
+
|
125
|
+
राज्याचा सर्व भाग प्रकारच्या हवामानाच्या पट्ट्यात मोडतो. मार्चपासून सुरू असणारा उन्हाळा मे महिन्यात संपतो. जूनच्या आरंभापासून मोसमी वाऱ्यांपासून पडतो. पावसाळ्यात जमिनीवर पसरलेली हिरवळ त्यानंतर येणाऱ्या सौम्य हिवाळ्यात देखील टिकून राहते. मात्र एकदा का सुरू झाला की हिरवळ वाळून जाते व सर्वत्र रूक्षपणा पसरतो. ते या चार महिन्यात पडणारा मोसमी पाऊस जोराचा असतो आणि घाटमाध्यावर त्याचे प्रमाण ४०० सें.मी. वर जाऊन पोहोचते. सह्यादीच्या पश्चिमेकडील, वाऱ्यांच्या दिशेत येणाऱ्या, भागात मुसळधार पाऊस पडतो. मात्र उत्तरेकडे त्याचे प्रमाण कमी होत जाते. च्या पुर्वेकडे पर्जन्यछायेच्या प्रदेश असून भागातून हळूहळू पूर्वेकडे गेल्यास पावसाचे प्रमाण कमी होते व महाराष्ट्र पठाराच्या पश्चिम भागात ते ७० से.मी. इतके खाली येते. व हे जिल्हे कोरड्या भागाच्या मर्मस्थानीच आहेत. मोसमी ऋतुच्या उत्तरकाळात पूर्वेकडील आणि या भागात पावसाचे प्रमाण थोडेसे वाढते. मराठवाड्यात थोडासा वळवाचा पाऊस पडतो तर विदर्भात बंगालच्या उपसागरावरून येणारी मोसमी वाऱ्यांची शाखादेखील थोडासा पाऊस देते.
|
126
|
+
|
127
|
+
== वाहतूक व्यवस्था ==
|
128
|
+
|
129
|
+
चे जाळे राज्यभर आहे व लांबच्या प्रवासाकरीता रेल्वे हे सोयीचे साधन आहे. महाराष्ट्राच्या बहुतेक भागांना सेवा पुरवते. कोकण भागात तर इतर काही भागांना सेवा देते. सध्या शहरात मोनोरेल व शहरात मेट्रो प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. (एस.टी) सेवा बहुतेक शहर व खेड्यात उपलब्ध असते. एस.टी.चे जाळे महाराष्ट्रभर पसरले आहे. विशेषत: ग्रामीण विभागात या बसेस लोकप्रिय आहेत. अनेक शहरात एस.टी. बरोबरच खाजगी गाड्यादेखील सेवा पुरवतात.
|
130
|
+
|
131
|
+
महाराष्ट्रातील हा भारतातील सर्वांत मोठा आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबईत आहे. व विमानतळांवरुन देशांतर्गत तसेच काही आंतरराष्ट्रीय उड्डाणेदेखील होतात. , , व येथेही राष्ट्रीय विमानतळ आहेत. तल्या बंदरांपासून कोकण किनारपट्टीवरील इतर बंदरात फेरी-सेवा (समुद्रावरून वाहतूक) होत असते. शहरी भागात ३ आसनी तर उपनगरात सहाआसनी रिक्षा लोकप्रिय आहेत. महाराष्ट्रात महामार्गांचे मोठे जाळे आहे. हा भारतातील सर्वांत पहिला टोलमार्ग आहे. मुंबई-नागपूर दरम्यानच्या या प्रतीच्या मार्गाचे काम सुरू आहे. मुंबई, न्हावा-शेवा व रत्नागिरी ही महाराष्ट्रातील ३ मोठी बंदरे आहेत.
|
132
|
+
|
133
|
+
== मुख्य शहरे ==
|
134
|
+
* '''''' - मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबई ही भारताची आर्थिक व मनोरंजनाची राजधानी आहे. मुंबईत अनेक कंपन्यांची मुख्य कार्यालये आहेत. मुंबईत व्यवसाय व नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध असल्याने भारताच्या विविध भागांतून लोक रोजगारासाठी मुंबईत मोठ्या संख्येने येतात.
|
135
|
+
* '''''' - शिवपूर्वकाळापासून ज्ञात इतिहास असलेले पुणे शहर ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी मानली जाते. शिक्षण आणि संशोधनसंस्था येथे मोठ्या संख्येने आहेत. पुणे शहर परिसरात आधुनिक उद्योगव्यवसाय मोठ्या संख्येने उभे राहिले आहेत. विशेषतः माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात भारतातील आघाडीचे शहर असा लौकिक पुण्याने मिळवला आहे.
|
136
|
+
* '''''' - विभागातील सर्वांत मोठे शहर असलेले नागपूर महाराष्ट्राची उपराजधानी आहे. हिवाळी अधिवेशन येथे भरते.
|
137
|
+
* '''''' - महाराष्ट्राची पर्यटन राजधानी असा लौकिक असलेल्या या शहरात आणि परिसरात अनेक जागतिक दर्जाची पर्यटनस्थळे आहेत. खंडपीठ येथे आहे. वाहनांचे सुटे भाग आणि पेयनिर्मितीच्या कारखान्यांची संख्या औरंगाबाद परिसरात मोठी आहे. विभागाचे मुख्यालय औरंगाबाद येथे आहे.
|
138
|
+
* '''''' - हे उत्तर महाराष्ट्रातील ऐतिहासिक व औद्योगिक शहर आहे. दर १२ वर्षांनी येथे सिंहस्थ कुंभमेळा भरतो. या मुहुर्तावर गोदावरी नदीत स्नान करणे पवित्र मानले जाते. त्यासाठी हिंदू साधू आणि भाविक मोठ्या संख्येने येथे येतात.
|
139
|
+
* ''''''- शिवकालापासून व्यूहात्मकदृष्ट्या महत्त्वाचे असलेले हे शहर महालक्ष्मी अंबाबाई मंदिरासाठी हे प्रसिद्ध आहे.
|
140
|
+
* ''''''- दक्षिण-पश्चिम महाराष्ट्रातील एक प्रमुख शहर. अस्ताला गेलेल्या कापड गिरण्यांसाठी प्रसिद्ध. येथिल सिद्धेश्वराचे मंदिर प्रसिद्ध.
|
141
|
+
|
142
|
+
== पर्यटन ==
|
143
|
+
''या विषयावर विस्तृत लेख पहा -'' ''''''
|
144
|
+
|
145
|
+
महाराष्ट्र भौगोलिक, ऐतिहासिक, धार्मिक, आर्थिक अश्या सर्व दृष्टीने संपन्न आहे. प्रवासाच्या दृष्टीने चांगले लोहमार्ग, पक्के रस्ते, चांगली आणि स्वस्त क्षुधाशांतीगृहे, धर्मशाळा यांची येथे रेलचेल आहे. महाराष्ट्रातील पर्यटनव्यवसायाच्या प्रगतीसाठी प्रयत्न केले असून '''' नावाची विशेष रेल्वे गाडी सुरू केली आहे. , , थंड हवेची ठिकाणे, किल्ले व इतर ऐतिहासिक स्थळांवर मोठ्या प्रमाणात पर्यटक दिसून येतात.
|
146
|
+
|
147
|
+
== संदर्भ ==
|
148
|
+
|
149
|
+
*
|
150
|
+
|
151
|
+
== बाह्य दुवे ==
|
152
|
+
*
|
153
|
+
*
|
154
|
+
*
|
155
|
+
*
|
156
|
+
*
|
157
|
+
*
|
158
|
+
*
|
159
|
+
|
160
|
+
|
161
|
+
|
162
|
+
|
163
|
+
|
164
|
+
|
165
|
+
|
166
|
+
|
167
|
+
|
168
|
+
|
169
|
+
|
170
|
+
|
171
|
+
|
172
|
+
|
173
|
+
|
174
|
+
|
175
|
+
|
176
|
+
|
177
|
+
|
178
|
+
|
179
|
+
|
180
|
+
|
181
|
+
|
182
|
+
|
183
|
+
|
184
|
+
|
185
|
+
|
186
|
+
|
187
|
+
|
188
|
+
|
189
|
+
|
190
|
+
|
191
|
+
|
192
|
+
|
193
|
+
|
194
|
+
|
195
|
+
|
196
|
+
|
197
|
+
|
198
|
+
|
199
|
+
|
200
|
+
|
201
|
+
|
202
|
+
|
203
|
+
|
204
|
+
|
205
|
+
|
206
|
+
|
207
|
+
|
208
|
+
|
209
|
+
|
210
|
+
|
211
|
+
|
212
|
+
|
213
|
+
|
214
|
+
|
215
|
+
|
216
|
+
|
217
|
+
|
218
|
+
|
219
|
+
|
220
|
+
|
221
|
+
|
222
|
+
|
223
|
+
|
224
|
+
|
225
|
+
|
226
|
+
|
227
|
+
|
228
|
+
|
229
|
+
|
230
|
+
|
231
|
+
|
232
|
+
|
233
|
+
|
234
|
+
|
235
|
+
|
236
|
+
|
237
|
+
|